अपडेटक्रीडा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द…

Share this post

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

पावसामुळे न बॅटिंग, न बॉलिंग करता सामन्याचा निकाल जाहीर झाला आहे. पाऊस आल्याने सामन्याचा टॉसही झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आता या टी-२० मालिकेचा दुसरा सामना १२ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.

तीन सामन्यांची टी-२० मालिकेत आता पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहे. आता पुढील दोन सामने १२ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *