अपडेटक्रीडा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून भारताचा विजय…

Share this post

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ८ गडी राखून विजय मिळवला. १६ व्या षटकात २ गडी गमावून भारतानं ही कामगिरी केली. साई सुधर्सननं ५५ आणि श्रेयस अय्यरनं ५२ धावांचं योगदान दिलं.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २७ व्या षटकात ११६ धावात आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंगनं ५ आणि आवेश खान यानं ४ गडी बाद केले. अर्शदीप सिंग सामनावीराचा मानकरी ठरला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *